For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अतिवृष्टीच्या इशा-यामुळे रत्नागिरीतील शाळा, महाविद्यालयांना शुक्रवारी सुट्टी

07:57 PM Jul 25, 2024 IST | अनुजा कुडतरकर
अतिवृष्टीच्या इशा यामुळे रत्नागिरीतील शाळा  महाविद्यालयांना शुक्रवारी सुट्टी
Advertisement

रत्नागिरी / प्रतिनिधी

Advertisement

अतिवृष्टीच्या इशा-यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना शुक्रवार २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.