रत्नागिरीतील शाळा, महाविद्यालयांना मुसळधार पावसामुळे सोमवारी सुट्टी
10:32 PM Jul 14, 2024 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
रत्नागिरी / प्रतिनिधी
Advertisement
अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सोमवार १५ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
Advertisement
Advertisement
Next Article