रत्नागिरीतील शाळा, महाविद्यालयांना मुसळधार पावसामुळे सोमवारी सुट्टी
10:32 PM Jul 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
रत्नागिरी / प्रतिनिधी
Advertisement
अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सोमवार १५ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
Advertisement
Advertisement