महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट
Advertisement

अन्न वाया जाऊ नये म्हणून…

06:00 AM Oct 01, 2021 IST | Tarun Bharat Portal

अनेकदा शिळ्या अन्नाचे काय करायचे हा प्रश्न उभा राहतो. उरलेले अन्न टाकवतही नाही आणि कुणी खातही नाही. म्हणूनच अन्न वाया जाऊ नये म्हणून आधीच खबरदारी घेतलेली बरी. त्यासाठी योग्य नियोजनाबरोबरच अन्न जास्तीत जास्त कसे टिकेल याची काळजीही घेणे आवश्यक आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Advertisement
Next Article