मंगावती ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविले
10:22 AM Jul 26, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Tags :
Advertisement
बेळगाव : अथणी तालुक्यातील कृष्णा नदीच्या तिरावरील मंगावतीच्या ग्रामस्थांना जिल्हा प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे. अतिवृष्टीमुळे नदीला पूर आला असून खबरदारीचा उपाय म्हणून बोटीमधून ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article