महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पंतप्रधानांनी माफी मागितली - डॉ . जयेंद्र परुळेकर

03:14 PM Aug 31, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे असे मत शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले आहे. कुठल्याही छोट्या मोठ्या घटनेवर तात्काळ ट्विट करणाऱ्या सन्माननीय पंतप्रधानांनी अखेर ४ दिवसांनंतर शिवछत्रपतींच्या शिल्प कोसळल्याबद्दल जाहीर माफी मागितली.निवडणूका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत उभारण्यात आलेला पुतळा, तो आठ महिन्यांत पडला त्याबद्दल मागितलेली माफी देखील निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच मागण्यात आली आहे.

Advertisement

पण , माफी मागण्याची जागा चुकली

पंतप्रधान काल महाराष्ट्रात आले होते, मग खरंतर जिथे न भूतो न भविष्यती अशी दुर्घटना घडली तिथेच राजकोट मालवण येथे येऊन पंतप्रधानांनी महाराजांची आणि जनतेची माफी मागितली असती तर ते योग्य ठरले असते.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # tarun bharat official # tarun bharat news # sawantwadi # jayendra parulekar
Next Article