महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

'नीट' परीक्षेच्या मुद्द्यावर मौन : राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

04:40 PM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणे नीट परीक्षेतील 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या छेडछाडीवर मौन पाळत आहेत. बिहार, गुजरात आणि हरियाणामध्ये झालेल्या अटकेवरून स्पष्टपणे दिसून येते की परीक्षेत नियोजनबद्ध पद्धतीने भ्रष्टाचार झाला आहे आणि ही भाजप शासित राज्ये पेपरफुटीचे केंद्र बनले आहेत.आमच्या न्यायव्यवस्थेत पेपरफुटीविरोधात कडक कायदे करून तरुणांचे भविष्य सुरक्षित करण्याची हमी दिली होती. विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडत असताना तरुणांचा आवाज रस्त्यावरून संसदेपर्यंत जोरदारपणे बुलंद करून सरकारवर दबाव आणून अशी कठोर धोरणे आखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#narendra modi#neet_exam#rahul gandhi#students#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article