महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजस्थान : राजघराणी..राजकीय घराणी

07:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ब्रिटीशांच्या काळात भारतात अनेक संस्थाने होती, हे सर्वांना ज्ञात आहे. स्वातंत्र्य मिळण्याची वेळ जवळ आल्यानंतर या सर्व संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्यात आले. जी संस्थाने विलीन होण्यास टाळाटाळ करत होती, त्यांच्यावर सैनिकी कारवाई करुन त्यांना भारतात सामावून घेण्यात आले. या संस्थानांवर राज्य करणाऱ्या संस्थानिकांनी किंवा त्यांच्या वारसदारांनी नंतर राजकारणात प्रवेश केला. प्रामुख्याने त्यांनी भारतीय जनसंघ किंवा काँग्रेसची निवड केली. अशी राजघराणी राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात होती. या तीन राज्यांपैकी उत्तर प्रदेशमध्ये राजघराण्यांचा राजकारणावरचा प्रभाव आता बराचसा ओसरला आहे. मध्यप्रदेशमध्ये तो प्रामुख्याने शिंदे घराण्यापुरता टिकून आहे. इतरही काही राजघराण्यांचे वारसदार असणारे नेते मध्यप्रदेशात आहेत. पण ते आपल्या पूर्वेतिहासाचा फारसा संदर्भ देत नाहीत. राजस्थानात मात्र, आजही स्थानिक आणि राष्ट्रीय राजकारणावर तेथील राजघराण्यांचा प्रभाव आहे. आजही तेथे या वारसांना ‘राजे’ किंवा ‘राण्या’ म्हणून मान मिळतो. आणि त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत पाठविण्यास आजही मतदार राजी आहेत...

Advertisement

जनमानसावरील प्रभावाचे कारण

Advertisement

यंदाच्या निवडणुकीतही मोठे स्थान : भारतीय जनता पक्ष

राजकीय घराण्यांचाही चलती

मिर्धा राजकीय घराणे

प्रथम टप्प्यातील महत्वाचे मतदारसंघ

भरतपूर (मतदारसंख्या 12 लाख 46 हजार)

करौली-धोलपूर

दौसा मतदारसंघ (मतदारसंख्या 11 लाख 28 हजार)

अलवर मतदारसंघ (मतदारसंख्या 13 लाख 53 हजार)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article