महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वीजबिल थकवल्यास 'कॉल सेंटर' वरुन फोन!

05:13 PM Sep 22, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

थकित विजबिलाच्या वसुलीसाठी 'महावितरण'ने जोरदार तयारी केली आहे. मुदतीत वीजबिल न भरल्यास थकबाकीदार ग्राहकांची झोप उडवणारे फोन महावितरणच्या कॉल सेंटरमधून येणार आहेत. त्यासाठी महावितरण राज्यातील १६ विभागात स्वतंत्र कॉल सेंटर सुरु करणार असून त्यामध्ये रत्नागिरी परिमंडळचाही समावेश आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
tarun bharat news
Next Article