'पुत्रप्रेम विरुद्ध निष्ठावंत' - इतिहासाची पुनरावृत्ती?
08:19 PM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई-
Advertisement
* नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आता भास्कर जाधव. जेव्हा जेव्हा एखादा नेता आक्रमक होतो आणि स्वतःचे वर्चस्व निर्माण करतो, तेव्हा त्याला 'मातोश्री'कडून डावलले जाते, असा पॅटर्न दिसतो.
कोकणातील 'ठाकरे गटा'चा अस्त?
Advertisement
* जर भास्कर जाधव गेले, तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग पट्ट्यात ठाकरे गटाचे अस्तित्व नगण्य होईल. हा केवळ एक आमदार जाण्याचा प्रश्न नसून, कोकणातील संपूर्ण पक्ष-संघटना कोसळण्याचा धोका आहे.
'मातोश्री'चा संवाद तुटला आहे का?
* जाधवांना डावलून 'मातोश्री'ने दुसरे नाव पुढे केले. याचा अर्थ २०२२ च्या धक्क्यातून पक्षश्रेष्ठी काहीच शिकले नाहीत का? आजही संवाद-अभाव (Communication Gap) आणि बडव्यांचे राजकारण सुरू आहे का?
Advertisement