महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अमिताभ बच्चन यांचा केबीसीच्या मंचाला निरोप, बिग बीं ना अश्रू अनावर

12:52 PM Dec 31, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

कौन बनेगा करोडपती सीझनचा शेवटचा एपिसोड 29 डिसेंबर रोजी प्रसारित करण्यात आला. यावेळी अमिताभ बच्चन भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. केबसीच्या शेवटच्या एपिसोडमध्ये शर्मिला टागोर, सारा अली खान आणि विद्या बालन दिसल्या होत्या. पण जेव्हा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

Advertisement

यावेळी अमिताभ यांनी म्हटलं की, देवी और सजनों आता आम्ही निघतोय. उद्यापासून हा मंच सजणार नाही. उद्यापासून इथे येणार नाही हे आपल्या प्रियजनांना सांगण्यासाठी हिंमत लागते आणि ही गोष्ट मला सांगावीशी वाटत देखील नाही. मी, अमिताभ बच्चन, या सीजनमध्ये शेवटच्या वेळी या मंचावरून म्हणणार आहे - शुभ रात्री. त्यानंतर अमिताभ यांना अश्रू अनावर झाले.

Advertisement

Advertisement
Tags :
#Amitabh Bachchan#KounBanegaKarodpatifarewellKBC
Next Article